मंगळवार, ४ जानेवारी, २०११

मनाच्या कोप-यातून.....

जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी हि गोष्ट वाचनात आली आणि माझ्या आयुष्याचा भाग बनून राहिली. माझी विचार करण्याची पद्धतच तिने बदलली. चांगलं काम करणा-याला वेडाही ठरवलं जातं, अनेकदा सामाजिक विरोधाला, कुचेष्टेला आणि रोषालाही बळी पडावं लागतं, पण त्याने आपलं काम थांबता कामा नये. फळाचीही अपेक्षा आपण करू नये.....
आणखी एक खूप महत्वाची गोष्ट मला शिकवली, ती म्हणजे निसर्गाबद्दलची आपली बांधिलकी आपण विसरता कामा नये......
हि गोष्ट अगदी जरूर जरूर वाचा!




३ टिप्पण्या:

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.